Saturday, July 11, 2009

आयुष्य..














एकदा विश्वासला तडा गेला की नाते तुटतात.....
आणि नाते तुटले की मग
आयुष्यामधे खुप काही गमवावे लागते.....
पण नंतर जे उरते तिचातच मन रमवावे लागते......
नविन नाती जोडावी लागतात....
मग जुन्या आठवणी पुसट होत जातात....
नविन आठवणी मनात घर करतात..
यालाच आयुष्य जगणे म्हणतात...

No comments:

Post a Comment